मंत्रपुष्पांजली | Mantrapushpanjali
आरती नंतर काय म्हणायचे तर “मंत्रपुष्पांजली”( Mantrapushpanjali ) . थोडक्यात आपण आपल्या आराध्य दैवताची आरती करतो आणि त्यानंतर धुपारती करतो आणि त्यानंतर एक प्रकारचा पाठ …
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सण.
आरती नंतर काय म्हणायचे तर “मंत्रपुष्पांजली”( Mantrapushpanjali ) . थोडक्यात आपण आपल्या आराध्य दैवताची आरती करतो आणि त्यानंतर धुपारती करतो आणि त्यानंतर एक प्रकारचा पाठ …
महाराष्ट्रातील गंगा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या नंतर सर्वात लांब नदी म्हणून कृष्णा नदीचा नंबर लागतो. त्याचप्रमाणे नद्यांच्या खोऱ्या ची तुलना केली असता गोदावरी, सिंधू …
भारत देशामध्ये प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या गोदावरी ( Godavari River ) नदीचे खोरे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे समजले जाते. या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. …
ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर आहे.अशा संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे “पसायदान”( Pasaydan) कित्येकांचे तोंडपाठ आहे. अनेकांना लता मंगेशकर यांच्या आवाजात पसायदान ऐकायला फार आवडते. शाळेच्या …
इंद्रायणी नदी ( Indrayani River ) ही संत तुकाराम , ज्ञानेश्वर , सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई , जगनाडे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तुकोबांच्या गाथांनी …
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांपासून ते संत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक महान संतांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद,अनेक अनावश्यक रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी व शिक्षणाचे …
“मानवता” हाच खरा धर्म सांगणारे हरिभक्त पारायण ताजुद्दीन महाराज ( Tajuddin Maharaj ) शेख यांचा जन्म मुस्लिम धर्मात जांब शहराजवळ बोधलापुरी गावात तालुका घनसांगवी जिल्हा …
कीर्तन ( Kirtan ) – माणसांमध्ये परिवर्तन करणारे आणि माणसाचे वर्तन सुधारण्याचे प्रभावी साधन म्हणजे कीर्तन ( Kirtan and Pravachan ) होय. कीर्तनामध्ये साधू संतांच्या …
भारतीय संस्कृतीत तुळशीला ( Importance of Tulsi ) खूप महत्त्व आहे . पवित्र असलेली वनस्पती तुळस हिंदू धर्मात पुजनीय आहे. तुळशीला विष्णू प्रिय आणि माता …
मानवाच्या बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा गंधा ( Gandh Buka Tila ) द्वारे केली जाते. देवपूजा करताना साधकाने आपल्या कपाळी गंध लावावे. गंध म्हणजे केवळ …