पसायदान | Pasaydan
ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर आहे.अशा संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे “पसायदान”( Pasaydan) कित्येकांचे तोंडपाठ आहे. अनेकांना लता मंगेशकर यांच्या आवाजात पसायदान ऐकायला फार आवडते. शाळेच्या …
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सण.
ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर आहे.अशा संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे “पसायदान”( Pasaydan) कित्येकांचे तोंडपाठ आहे. अनेकांना लता मंगेशकर यांच्या आवाजात पसायदान ऐकायला फार आवडते. शाळेच्या …
इंद्रायणी नदी ( Indrayani River ) ही संत तुकाराम , ज्ञानेश्वर , सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई , जगनाडे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तुकोबांच्या गाथांनी …
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांपासून ते संत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक महान संतांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद,अनेक अनावश्यक रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी व शिक्षणाचे …
“मानवता” हाच खरा धर्म सांगणारे हरिभक्त पारायण ताजुद्दीन महाराज ( Tajuddin Maharaj ) शेख यांचा जन्म मुस्लिम धर्मात जांब शहराजवळ बोधलापुरी गावात तालुका घनसांगवी जिल्हा …
कीर्तन ( Kirtan ) – माणसांमध्ये परिवर्तन करणारे आणि माणसाचे वर्तन सुधारण्याचे प्रभावी साधन म्हणजे कीर्तन ( Kirtan and Pravachan ) होय. कीर्तनामध्ये साधू संतांच्या …
भारतीय संस्कृतीत तुळशीला ( Importance of Tulsi ) खूप महत्त्व आहे . पवित्र असलेली वनस्पती तुळस हिंदू धर्मात पुजनीय आहे. तुळशीला विष्णू प्रिय आणि माता …
मानवाच्या बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा गंधा ( Gandh Buka Tila ) द्वारे केली जाते. देवपूजा करताना साधकाने आपल्या कपाळी गंध लावावे. गंध म्हणजे केवळ …
हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ समजले जाणारे व्रत म्हणजे “एकादशी व्रत” ( Ekadashi Mahatmya ) होय . त्यामध्ये आषाढी एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. हिंदू …
ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेला पाठ म्हणजे हरिपाठ ही काही अभंगांची रचना आहे. ( What Is Haripath ) हरिपाठाचा अर्थ हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान …
विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेले धौम्य ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र धोम्यगड म्हणजेच भगवान गडाचे चौथे मठाधिपती, महंत, न्यायाचार्य ह. भ. प.डॉ. नामदेव शास्त्री …