श्री क्षेत्र नृसिंहवाडी | Shree Kshetra Nrusinhwadi

भक्तीचे शक्तीपीठ श्री क्षेत्र नरसिंह वाडी ( Shree Kshetra Nrusinhwadi ) तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे तीर्थक्षेत्र मिरजेपासून जवळच असून दत्त भक्तांची जणू पंढरीच आणि दत्त महाराजांचे प्रमुख स्थान म्हणून ओळखले जाणारे व भक्तांसाठी फार प्रिय आणि श्रद्धेचे स्थान मानले जाते.या तीर्थक्षेत्राला अनेक जण नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी किंवा नरसिंहवाडी असेही म्हणतात. तसेच या तीर्थक्षेत्राला दत्तप्रभूंची … Read more

डॉ नामदेव शास्त्री सानप | Dr Namdev Shastri Sanap

विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेले धौम्य ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र धोम्यगड म्हणजेच भगवान गडाचे चौथे मठाधिपती, महंत, न्यायाचार्य ह. भ. प.डॉ. नामदेव शास्त्री सानप महाराज (Dr Namdev Shastri Sanap) वारकरी संप्रदायाममधील प्रख्यात आणि प्रसिद्ध प्रवचनकार आणि कीर्तनकार तसेच ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. या गडावर जनार्दन स्वामी,भगवान बाबा आणि महंत भीमसिंह महाराज यांच्या समाध्या … Read more

निवृत्ती महाराज इंदोरीकर |Nivrutti Maharaj Indurikar

आदरणीय गुरुवर्य,महाराष्ट्र भूषण ह. भ. प.निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) हे उच्चशिक्षित,अनाथांचा नाथ, विनोदी व सडेतोड कीर्तनकार व प्रबोधनकार तसेच समाज सुधारक आणि एक शिक्षक म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात ओळखले जातात. निवृत्ती महाराज इंदुरीकर ( Nivrutti Maharaj Indurikar ) यांचे संपूर्ण नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1972 मध्ये गाव इंदोरी … Read more

बाबा महाराज सातारकर | Baba Maharaj Satarkar

आधुनिक काळातील माऊली महावैष्णव,वारकरी संप्रदायातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान,भागवत धर्माचा वैश्विक राजदूत,अहंम ब्रम्हांशी, पंचमहाभूतांवर वर्चस्व मिळवलेले तसेच वाणीभूषण आणि महाराष्ट्रातील प्रख्यात जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर ( Baba Maharaj Satarkar ) यांनी वयाच्या 89 व्या वर्षी म्हणजेच 26 ऑक्टोबर 2024 ला आपला देह ईश्वरचरणी ठेवला. त्यांनी स्वतः उभारलेल्या नेरूळ मधील मुंबईच्या विठ्ठल रुक्माई मंदिरात त्यांचा देह … Read more

मुंबईची मुंबादेवी | Mumbadevi

फार पूर्वी मच्छीमारांची वस्ती असलेले हे ठिकाण म्हणजे सध्याचे मुंबई शहर . मुंबई ही आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. सन 1661 मध्ये पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन चा विवाह ब्रिटिश राजपूत्र चार्ल्स ( दुसरा ) याच्याशी झाल्यामुळे पोर्तुगीजांनी मुंबई हे बेट त्याला हुंडा म्हणून दिले होते . 1668 मध्ये त्याने ते बेट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर … Read more