गुढीपाडवा | Gudhipadawa
गुढी पाडवा ( Gudhi padawa) म्हणजे हिंदू मराठी नववार्षाचा पहिला दिवस,गुढीपाडवा हा सन प्रतीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर तसेच विशेषतः महाराष्ट्रामधे …
गुढी पाडवा ( Gudhi padawa) म्हणजे हिंदू मराठी नववार्षाचा पहिला दिवस,गुढीपाडवा हा सन प्रतीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर तसेच विशेषतः महाराष्ट्रामधे …
आळंदी ( Alandi ) हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधे इंद्रायणी नदी तीरावरती वसलेले एक नगर आहे. श्री क्षेत्र आळंदी हे वैष्णव वारकरी संप्रदायातील …
देहू ( Dehu) हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या या गावाचा इतिहास मार्मिक आणि परिचित आहे.कारण हे गाव महाराष्ट्रातील जगतगुरु …
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर ( Pandharpur ) एक तालुका आहे. हे शहर चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे. भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदी पंढरपूर जवळ गेल्यानंतर …
तुळजापूर (Tuljapur) हे गाव बालाघाटाच्या एका कड्यावर वसलेले असून धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्ह्याचा तो एक तालुका आहे. माता तुळजाभवानीचे मंदिर असलेले हे तुळजापूर ( Tuljapur …
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण (Paithan) हे तालुक्याचे ठिकाण असून दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर हे शहर वसलेले आहे. प्राचीन काळापासून दक्षिण काशी समजल्या …
संताजी महाराजांचे (santaji Jagnade Maharaj )पहिले आडनाव सोनवणे होते. ते मूळचे चाकणचे रहिवासी होते. त्यांच्या वंशावळीचा विचार केला असता त्यांचे खापर पंजोबा पांडुरंग होते. पांडुरंगाला …
संत निळोबा ( Sant Nilobaray) हे प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पिंपळनेर गावचे होते. तसेच ते घोडनदीच्या काठी प्रभू रामचंद्राने स्थापन केलेल्या …
सर्व संतांनी ज्यांचा गौरव केला असे संत सेना न्हावी ( sant Sena Nhavi ) . राज दरबारी काम करत असतानाही भक्तीची वेळ टळू दिली नाही …
विठ्ठलाचे भक्त आणि वैराग्याचे धगधगीत प्रतीक संत गोरोबा कुंभार (Sant Gora Kumbhar ) यांचा जन्म सन 1267 मध्ये महाराष्ट्रातील धाराशिव (उस्मानाबाद ) तेर या गावी …