श्री स्वामी समर्थ चरित्र | Shri Swami Samarth
भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून मान्यता असलेले श्री स्वामी समर्थ ( Shri Swami Samarth ) हे एकोणिसाव्या शतकातील सन 1856 ते 1878 या 22 वर्षांच्या कालखंडात अक्कलकोट निवासी होते. त्यांनी त्यांच्या अवतार कार्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यात भ्रमण केले होते. शेवटचा 22 वर्षाचा काल त्यांनी अक्कलकोट मध्ये घातला.आंध्र प्रदेश मधील श्रीशैल्यम जवळील कर्दळीवनातून … Read more