इंद्रायणी काठी | Indrayani River
इंद्रायणी नदी ( Indrayani River ) ही संत तुकाराम , ज्ञानेश्वर , सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई , जगनाडे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तुकोबांच्या गाथांनी …
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सण.
इंद्रायणी नदी ( Indrayani River ) ही संत तुकाराम , ज्ञानेश्वर , सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई , जगनाडे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तुकोबांच्या गाथांनी …
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांपासून ते संत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक महान संतांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद,अनेक अनावश्यक रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी व शिक्षणाचे …
“मानवता” हाच खरा धर्म सांगणारे हरिभक्त पारायण ताजुद्दीन महाराज ( Tajuddin Maharaj ) शेख यांचा जन्म मुस्लिम धर्मात जांब शहराजवळ बोधलापुरी गावात तालुका घनसांगवी जिल्हा …
कीर्तन ( Kirtan ) – माणसांमध्ये परिवर्तन करणारे आणि माणसाचे वर्तन सुधारण्याचे प्रभावी साधन म्हणजे कीर्तन ( Kirtan and Pravachan ) होय. कीर्तनामध्ये साधू संतांच्या …
भारतीय संस्कृतीत तुळशीला ( Importance of Tulsi ) खूप महत्त्व आहे . पवित्र असलेली वनस्पती तुळस हिंदू धर्मात पुजनीय आहे. तुळशीला विष्णू प्रिय आणि माता …
मानवाच्या बुद्धीचे आश्रयस्थान असलेल्या मस्तकाची पूजा गंधा ( Gandh Buka Tila ) द्वारे केली जाते. देवपूजा करताना साधकाने आपल्या कपाळी गंध लावावे. गंध म्हणजे केवळ …
हिंदू धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ समजले जाणारे व्रत म्हणजे “एकादशी व्रत” ( Ekadashi Mahatmya ) होय . त्यामध्ये आषाढी एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. हिंदू …
ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेला पाठ म्हणजे हरिपाठ ही काही अभंगांची रचना आहे. ( What Is Haripath ) हरिपाठाचा अर्थ हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान …
विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेले धौम्य ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र धोम्यगड म्हणजेच भगवान गडाचे चौथे मठाधिपती, महंत, न्यायाचार्य ह. भ. प.डॉ. नामदेव शास्त्री …
आदरणीय गुरुवर्य,महाराष्ट्र भूषण ह. भ. प.निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) हे उच्चशिक्षित,अनाथांचा नाथ, विनोदी व सडेतोड कीर्तनकार व प्रबोधनकार तसेच समाज सुधारक आणि एक …