संत नामदेव | Sant Namdev
संत नामदेव (Sant Namdev ) महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये म्हणजेच तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता. परभणी जिल्ह्यातील नरसी या गावी त्यांचा जन्म सांगितला …
संत नामदेव (Sant Namdev ) महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये म्हणजेच तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता. परभणी जिल्ह्यातील नरसी या गावी त्यांचा जन्म सांगितला …
वसंत ऋतू चे आगमन होऊन झाडांना नवीन पालवी फुटते, झाडांना बहर येतो, हिवाळा संपून उन्हाची तीव्रता हळू हळू वाढायला लागते, या वसंत ऋतू मधे आपण …
महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच संतांपैकी माहाराष्ट्राच्या मातीला लाभलेले महान संत म्हणजे,संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांनी आपल्या अभंगा मधून कीर्तनामधून समाजप्रभोधनाचे …
गुढी पाडवा ( Gudhi padawa) म्हणजे हिंदू मराठी नववार्षाचा पहिला दिवस,गुढीपाडवा हा सन प्रतीवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर तसेच विशेषतः महाराष्ट्रामधे …
आळंदी ( Alandi ) हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधे इंद्रायणी नदी तीरावरती वसलेले एक नगर आहे. श्री क्षेत्र आळंदी हे वैष्णव वारकरी संप्रदायातील …
देहू ( Dehu) हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या या गावाचा इतिहास मार्मिक आणि परिचित आहे.कारण हे गाव महाराष्ट्रातील जगतगुरु …
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर ( Pandharpur ) एक तालुका आहे. हे शहर चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे. भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदी पंढरपूर जवळ गेल्यानंतर …
तुळजापूर (Tuljapur) हे गाव बालाघाटाच्या एका कड्यावर वसलेले असून धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्ह्याचा तो एक तालुका आहे. माता तुळजाभवानीचे मंदिर असलेले हे तुळजापूर ( Tuljapur …
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण (Paithan) हे तालुक्याचे ठिकाण असून दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर हे शहर वसलेले आहे. प्राचीन काळापासून दक्षिण काशी समजल्या …
संताजी महाराजांचे (santaji Jagnade Maharaj )पहिले आडनाव सोनवणे होते. ते मूळचे चाकणचे रहिवासी होते. त्यांच्या वंशावळीचा विचार केला असता त्यांचे खापर पंजोबा पांडुरंग होते. पांडुरंगाला …