नवरात्री उत्सव | Navaratri Festival
हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नवरात्र उत्सव ( Navaratri Festival ) हे एक महत्त्वाचे पर्व समजले जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येतात .जसे की, …
हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नवरात्र उत्सव ( Navaratri Festival ) हे एक महत्त्वाचे पर्व समजले जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येतात .जसे की, …
आषाढ महिन्यात शक्यतो जून किंवा जुलै महिन्यात ही आषाढी एकादशी ( Ashadhi Ekadashi ) असते. आषाढ महिन्यात अकरावी तिथी म्हणजेच ही आषाढी एकादशी म्हणजेच “महाएकादशी”. …
हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त सण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना समजला जातो. या श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी येते. नागपंचमी ( Nagpanchami ) …
राक्षस भुवन बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्या मधे गोदावरी तिरा वरती वसलेले हे गाव आहे. संपूर्ण भारत देशामध्ये शनी महाराजांचे साढे तीन पीठे आहेत त्या मधे …
पूर्वीच्या काळात सासुरवाशीनेच दुःख काय असतं याची कल्पना आजच्या स्वातंत्र्याच्या काळातील महिलांना कदा कळणार नाही. पूर्वी महिलांचे जीवन फक्त चूल आणि मूल असे होते. परंतु …
प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे सर्वतीर्थ टाकेद ( Jatayu Mandir Sarvatirth Taked ) नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यामधे …
( अभंग क्रमांक- 306, 1064,1953,14, 2360 ) अभंग १ नाम साराचेही सार। शरणागत यमकिंकर ।।।।। उत्त्तमा उत्तम। वाचे बोला पुरुषोत्तम ।।२।। नाम जपता चंद्रमौळी। नामे …
पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यात भीमा नदी तिरावरती वसलेले निमगाव हे तीर्थ क्षेत्र आहे. राजगुरूनगर या शहरा पासून अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतरावर, मार्तंड भैरवाचे …
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ( Sant Dnyaneshwar Maharaj ) म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या अपार कार्यकर्तुत्वाने सकल संत जनांमध्ये माऊली या यथार्थ नावाने गौरवण्यात आलेलं …
आपण सर्व आत्मा म्हणजे सूक्ष्मजीव आहोत. आणि हे आयुष्य म्हणजेच सर्व आत्म्यांसाठी एक परीक्षा आहे. आपल्या आतून सर्व चांगल्या कलाकृतींना बाहेर काढण्यासाठी आणि ती परीक्षा …